तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आता थेट महायुती आणि महाविकास आघाडीलाच इशारा द्यायला सुरुवात केली आहे. दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार नाहीत फक्त दहा जरी आमदार निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय.