कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ठ लाख शेतकऱ्यांना उद्या अडीच हजार कोटींचं अर्थसहाय्य वितरित होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रममा ही घोषणा केली.