रत्नागिरी मधून गणपतीपुळे समुद्रामध्ये तीन जण बुडालेले आहेत. आज संध्याकाळची ही घटना आहे. एकाला वाचवण्यात यश आलंय. दोघांचा बुडून मात्र मृत्यू झालेला आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे जण बुडाले. मृत झालेले दोघे जण JSW चे कंत्राटी कर्मचारी आहेत.