हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र आत्ता पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडलेला आहे.