स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी शहरात टिळक आळीमध्ये झाला होता. त्यांचं हे जन्मस्थळ एकशे अडुसष्ठ वर्षानंतरही त्यावेळी जसं होतं तसंच