धर्मवीर तीनची पटकथा मीच लिहिणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय. फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा असा निशाणा राऊतांनी लगावलाय. नाही याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मी येईल.