अखेर कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या seal करण्यात आल्यात. नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली होती. दानपेटीच्या हिश्श्यावरून गुरवांमध्येच वादावादी सुरू झाली होती.