नवी मुंबई मधील बांधकाम माफियांना महापालिकेचा दणका बसलेला आहे. आता IIT न धोकादायक ठरवल्याशिवाय कोणत्याच इमारतीचा पुनर्विकास करता येणार नाहीये. त्यामुळे बांधकाम माफियांच्या स्वप्नावरती पाणी फिरलंय. याबाबत महापालिका आयुक्तांशी बातचीत केलीये.