तिरुपतीच्या लाडवात प्राण्यांची चरबी सापडल्याच्या दाव्याची घटना सध्या खूपच गाजते आहे आणि यावरून अवघ्या देशात या घटनेचे पडसादही उमटतायत. यावरून आता आज ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक मधून निशाणाही साधण्यात आलाय.