जेवताना या गोष्टी हाताने वाढू नये, पंचांगकर्त्यांनी सांगितलं मोठे कारण 

Edited by Harshada J S Image credit: Canva

जेवताना किंवा जेवायला वाढताना
काही गोष्टी हातांनी वाढू नये,
असे म्हणतात. 

Image credit: Canva

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती सोशल मीडियावर शेअर केलीय. 

Image credit: Canva

हस्तदत्तं तु यत्स्नेहं लवणं व्यंजनादिकम् |दातुश्च नोपतिष्ठेत् भोक्ता भुज्जितकिल्मिषं|| हा श्लोक देखील त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केलाय. 

Image credit: Canva

देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेह म्हणजे तूप-तेल, चटणी, कोशिंबीर यासारखे पदार्थ हाताने वाढू नये. 

Image credit: Canva

 मीठ देखील हाताने वाढू नये. 

Image credit: Canva

हे पदार्थ पळी किंवा चमच्याने वाढावे,
असे गौरव देशपांडे यांनी सांगितले आहे. 

Image credit: Canva

पळी-चमच्याचा वापर केला नाही तर संबंधित व्यक्ती देणाऱ्याचं थेट पापच भक्षण करत असतो, असे कारण त्यांनी सांगितलंय. 

Image credit: Canva

त्यामुळे या गोष्टी ताटामध्ये वाढण्याच्या वेळेस काळजी घ्यावी, असाही सल्ला त्यांनी दिलाय. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

 रोज नारळ पाणी प्यायल्यास काय होईल?

marathi.ndtv.com