Salt Water Bath: मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
मिठामध्ये मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे शरीराच्या नसा शांत होतात. तणाव दूर होण्यास मदत मिळते. शारीरिक थकवाही दूर होतो.
Image credit: Canva
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंचा कडकपणा आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
त्वचेवर मीठ हलक्या हाताने रगडल्यास मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
हवामान बदलानुसार होणाऱ्या संसर्गाची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
मिठाच्या पाण्यामुळे शरीरावर येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते तसेच शारीरिक थकवाही दूर होईल.
Image credit: Canva
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील.
Image credit: Canva
बादलीभर पाण्यामध्ये दोन छोटे चमचे खडे मीठ मिक्स करा. तसेच आठवड्यातून दोनदाच मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी.
Image credit: Canva
त्वचेवर एखादी जखम झाली असेल किंवा भाजले असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
नियमित एक अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com