NIRF Ranking Engineering College List : NIRF सर्व राज्यांनी 12 वी चे निकाल घोषित केले आहेत. कोणी ट्रॅडिशनल डिग्री करण्याच्या तयारीत आहेत. तर कोणी डॉक्टर आणि इंजीनिअर होण्याचं स्वप्न पाहत आहेत. बारावीनंतर आजही लाखो विद्यार्थ्यांची पहिली पसंत बीटेक असते.पण सर्वात मोठा प्रश्न हा असतो की,कोणतं कॉलेज चांगलं आहे की तिथे एडमिशन कसं मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती. आम्ही तुम्हाला NIRF रँकिंगनुसार कोणते टॉप 10 इंजीनियरिंग कॉलेज आहेत,हे सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी काय चांगलं आहे,हे निवडणं सोपं होईल.
IIT मद्रास
हा कॉलेज सतत देशात नंबर-1 वर आहे. याची टीचिंग आणि रिसर्च
यह कॉलेज लगातार देश में नंबर-1 पायदान पर बना हुआ है. इसकी टीचिंग और रिसर्च क्वालिटी सबसे शानदार है.
IIT दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीतील हे कॉलेज दुसऱ्या नंबर वर आहे.
IIT बॉम्बे
प्लेसमेंट आणि स्टार्टअप कल्चरमध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंत आहे.
IIT कानपूर
रिसर्च आणि इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजीमध्ये या कॉलेजचं मोठं नाव आहे.
IIT खडगपूर
देशातील सर्वात जुना आणि खूप प्रतिष्ठित आयआयटी.
IIT रुरकी
जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि कोर इंजीनिअरिंगसाठी प्रसिद्ध.
नक्की वाचा >> Pune Gangwar: गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू! भरदिवसा गँगवॉर भडकलं,टोळीयुद्धामुळे पुण्यात दहशत
IIT हैदराबाद
मागील काही वर्षांमध्ये अप्रतिम कामगिरी करून हे 7 व्या स्थानावर आले आहेत.
IIT गुवाहाटी
सुंदर कॅम्पस आणि चांगल्या अकॅडमिक्ससाठी ओळखलं जातं.
NIT तिरुचिरापल्ली (त्रिशी)
हा देशातील सर्वात बेस्ट आणि टॉप 10 मध्ये समाविष्ट असलेला एकमात्र एनआयटी आहे.
NIT तिरुचिरापल्ली (त्रिशी)
गैर-आईआईटी संस्थानों में यह देश का सबसे बेस्ट और टॉप-10 में शामिल एकमात्र एनआईटी है.
IIT BHU (वाराणसी)
समृद्ध इतिहास आणि चांगल्या प्लेसमेंट रेकॉर्डसाठी टॉप-10 मध्ये सामील आहे.
सर्वात जास्त डिमांड मध्ये कोणत्या ब्रँचेस आहेत?
आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात कम्प्युटर साएन्स आणि इंजीनिअरिंग (CSE)चं मोठं नावलौकीक आहे. याचसोबत आर्टिफिशिएल इंटेलिजेन्स (AI/ML),डेटा साएन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (ECE) सारखी मॉडर्न ब्रांचेसमध्ये विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
12 वी नंतर कसं मिळेल एडमिशन?
12 वी इयत्तेत तुमच्याकडे फिजिक्स (भौतिक विज्ञान), केमेस्ट्री (रसायन विज्ञान) आणि मैथमेटिक्स (गणित) म्हणजेच PCM विषय असणे महत्त्वाचं आहे.
आवश्यक मार्क्स
देशातील टॉप आयआयटी/एनआयटीमध्ये एडमिशनसाठी 12 वी बोर्ड परीक्षेत कमीत कमी 75 टक्के एग्रीगेट व्हायला पाहिजे. तर सामान्य इंजीनिअरिंग कॉलेज किंवा राज्य स्तरीय यूनिव्हर्सिटीजसाठी 12 वी मध्ये 45 ते 50 टक्के मार्क्स आवश्यक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world