T-20 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा 30 PHOTOS
T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. भारताने सामना जिंकल्यानंतर 'इंडिया, इंडिया' आणि 'मेन इन ब्लू'चे नारे घुमत होते. टीम इंडियानेही जल्लोष करत विजयाचा आनंद मैदानावरच साजरा केला.
-
रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये गेल्या वर्षी टीम इंडियाने वन-डे वर्ल्ड कपमध्येही फायनलमध्ये धडक मारली होती. पण संघ विजय मिळवू शकला नाही.रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये गेल्या वर्षी टीम इंडियाने वन-डे वर्ल्ड कपमध्येही फायनलमध्ये धडक मारली होती. पण संघ विजय मिळवू शकला नाही.
-
विजेतेपदाबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटूंनी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.विजेतेपदाबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटूंनी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
-
सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, 'आता पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता. आम्हाला नेमकं हेच साध्य करायचे होते".सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, 'आता पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता. आम्हाला नेमकं हेच साध्य करायचे होते".
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं, 'T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमनं अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केले. फायनल मॅचमधील विजय देखील असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं, 'T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमनं अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केले. फायनल मॅचमधील विजय देखील असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.'
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,"चॅम्पियन्स. आपली टीम जबरदस्त पद्धतीने टी-20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट टीमचा अभिमान आहे".पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,"चॅम्पियन्स. आपली टीम जबरदस्त पद्धतीने टी-20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट टीमचा अभिमान आहे".
-
ग्रेट टीम इंडिया...आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषक 2024 वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय टीमचं कौतुक करणारी पोस्ट X वर केली आहे.ग्रेट टीम इंडिया...आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषक 2024 वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय टीमचं कौतुक करणारी पोस्ट X वर केली आहे.
-
30 वर्षांच्या भारतीय टी20 टीमच्या व्हाईस कॅप्टनने एक मोठी लढाई दृढ निश्चयाच्या जोरावर जिंकली होती. सारे जग टी20 क्रिकेटच्या इतिहासातील तो महान क्षण अनुभवत होते.30 वर्षांच्या भारतीय टी20 टीमच्या व्हाईस कॅप्टनने एक मोठी लढाई दृढ निश्चयाच्या जोरावर जिंकली होती. सारे जग टी20 क्रिकेटच्या इतिहासातील तो महान क्षण अनुभवत होते.
-
हार्दिक मैदानातून बाहेर जात असताना आयसीसीच्या ब्रॉडकास्टरनं त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी विचारले त्यावेळी हार्दिकचे शब्द होते, 'मला डोळे पुसू दे...'हार्दिक मैदानातून बाहेर जात असताना आयसीसीच्या ब्रॉडकास्टरनं त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी विचारले त्यावेळी हार्दिकचे शब्द होते, 'मला डोळे पुसू दे...'