'मोदींनी माफी मागावी'; पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा, मुंबईत जोरदार तणाव!
महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारणारे पोस्टर्स मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लावले आहेत
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी मुंबईत जोरदार तणाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील मालवणातील राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी मुंबईत जोरदार तणाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील मालवणातील राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे.
-
'मोदींनी माफी मागावी', अशी मागणी करणारे पोस्टर काँग्रेसने मुंबईभर लावले आहेत. सत्ताधारी सरकारच्या भ्रष्टाचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही, असंही यात म्हटलं आहे.'मोदींनी माफी मागावी', अशी मागणी करणारे पोस्टर काँग्रेसने मुंबईभर लावले आहेत. सत्ताधारी सरकारच्या भ्रष्टाचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही, असंही यात म्हटलं आहे.
-
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटनाच्या 8 महिन्यातच कोसळून भ्रष्ट सरकारचा चेहरा जनतेला दिसून आला आहे, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारणारे पोस्टर्स मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लावले आहेत.मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटनाच्या 8 महिन्यातच कोसळून भ्रष्ट सरकारचा चेहरा जनतेला दिसून आला आहे, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारणारे पोस्टर्स मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लावले आहेत.
-
दरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्णय केला आहेदरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्णय केला आहे