सातारा आणि अशोक खरात प्रकरणावरुन अनिल परब विधान परिषदेत आक्रमक झाले होते.. राज्यात मंत्रीच मार खातायत कर सामान्यांचं काय?.. विधिमंडळात शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहतायंत..