Bacchu Kadu यांचा सरकारवर प्रहार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'चक्काजाम आंदोलन'

राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये मानधन मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यव्यापी 'चक्काजाम' आंदोलनाची हाक दिली आहे.

संबंधित व्हिडीओ