भाजपच्या तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी परकीय शक्तींवरून विधान केलंय.. भारताला थांबवण्यासाठी काही परकीय शक्ती प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तर पुढील दोन दशकात भारत विकसीत देश होणार असंही फडणवीसांनी सांगितलं..