अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आता पत्रकार परिषदेत घोषणा करतील.