Delhi Blast | 'बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही' - मोदींचा इशारा; भारत काय करणार?

दिल्ली स्फोटानंतर पंतप्रधान मोदींनी, "बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही," असा इशारा दहशतवाद्यांना दिला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुन्हा झालेल्या या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा लावला आहे, ज्यामुळे भारत दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मोठी कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित व्हिडीओ