आसामच्या गुवाहाटीला मुसळधार पावसानं झोडपल्यानं शहरातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. रुक्मिणी गाव, हातीगाव आणि काहीलीपारा इथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.