देशातील सगळ्यात मोठ्या वाढवण बंदराजवळ आणखी एक शहर वसवण्याचं नियोजन करण्यात आल आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकशे सात गावातील पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केलाय.