Maratha Reservation चं श्रेय घेण्यावरून सरकारमध्ये नवा पेच, काय आहे नेमकं प्रकरण? NDTV मराठी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलं पण आता याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये नवा पेच निर्माण झालाय का अशी चर्चा सुरू आहे. आणि हा पेच आहे आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून, काय आहे प्रकरण पाहुयात..

संबंधित व्हिडीओ