सरकारने शेतकऱ्यांना नागरिकांची दिशाभूल करून मतं मिळवली अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटल आहे.