‘मोडेन पण वाकणार नाही’ ही वृत्ती महाराष्ट्रातील तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरतेय. महाराष्ट्रातील तरुणाईची हीच आडमुठी भूमिका त्यांना रोजगारापासून वंचित ठेवतेय.त्यामुळे परप्रांतियाचं फावतंय...परप्रांतिय कसा मालामाल होतोय... पाहूया