राज्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. पण आता पुन्हा एकदा पावसानं दडी मारलीय. पुढील काळात पावसाचं प्रमाण अजून घटण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. पुढच्या महिन्यात अल-निनोची तीव्रता वाढणार असल्यानं राज्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जातेय... पाहूया