लेकी-बाळींना एक-दोन अपत्यावर थांबायला सांगा, नाहीतर... Ajit Pawar यांचं पाणीटंचाईवर भाष्य

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाणी टंचाईवर भाष्य केलंय.'लेकी-बाळींना एक-दोन अपत्यावर थांबायला सांगा. 'नाही तर भविष्यात पाणी समस्या आणखी गंभीर होईल असं अजित पवार म्हणालेत..

संबंधित व्हिडीओ