रत्नागिरी जिल्ह्याला आठ ते दहा दिवस मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं. पण गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उष्णात मात्र वाढ झाली आहे.