दोन हजार एकोणीस साली ठाकरेंसोबत मुख्यमंत्री पदाबाबत बोलणी झाली नव्हती. उद्धव ठाकरेंसोबत मोजकीच शिवसेना उरलेली शिवसेना ही या निवडणुकीनंतर संपेल अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.