पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताचे मोठे पाऊल, स्थापित केले 7 शिष्टमंडळ
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
दहशतवादाविरुद्ध भारताचा संघर्ष सुरू असतानाच केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय.
Image credit: PTI
जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देण्यासाठी 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं स्थापित करण्यात आली आहेत.
Image credit: PTI
भेटीदरम्यान शिष्टमंडळं दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडतील. नेतृत्व करणाऱ्या सदस्यांचे नाव जाणून घेऊया...