ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची LOVE STORY

Edited by Harshada J S Image credit: Aishwarya Rai  Instagram

'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमादरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले.

Image credit: Aishwarya Rai  Instagram

'ढाई अक्षर प्रेम के'दरम्यान दोघंही 'कुछ न कहो' सिनेमाचंही शूटिंग करत होते. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

2006मध्ये 'उमराव जान' सिनेमामध्येही ऐश्वर्या-अभिषेकची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

Image credit: Aishwarya Rai  Instagram

उमराव जान सिनेमाचे शूटिंग संपताच अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

ऐश्वर्याने रायनंही जास्तीचा वेळ न घेता अभिषेकला होकार दिला. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

20 एप्रिल 2007 रोजी दोघांनीही थाटामाटात लग्न केले. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाला 17 वर्ष झाली आहेत. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटासंदर्भातील चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत. 

Image credit: Aishwarya Rai  Instagram

दोघांनी या चर्चांवर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

Image credit: Aishwarya Rai  Instagram

आणखी वाचा

रितेश देशमुखने निक्कीला मराठी माणसाची मागायला लावली माफी, कारण...

marathi.ndtv.com