महाराष्ट्रात 18 महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांची तयारी, 5 विमानतळांचाही समावेश; मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक 19 जूनला संपन्न झाली.
Image credit: PTI
प्रकल्प रखडू नये यासाठी भूसंपादनाचे काम मिशन मोडवर आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश CM फडणवीसांनी दिले आहेत.
Image credit: PTI
बैठकीत राज्यातील कोणकोणत्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला, याबाबत माहिती जाणून घेऊया...
Image credit: PTI
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर,जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड पश्चिम, पुणे रिंग रोड पूर्व
Image credit: PTI
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर,जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड पश्चिम, पुणे रिंग रोड पूर्व
Image credit: PTI
नवेगाव (मोर)-सुरजागड मिनरल कॉरिडॉर, वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्ग या रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे.
Image credit: PTI
वर्धा-नांदेड आणि वडसा-गडचिरोली या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
Image credit: PTI
कोल्हापूर विमानतळ, कराड विमानतळ, अकोला विमानतळ, गडचिरोली विमानतळ, छत्रपती संभाजीनगर विमानतळ या विमानतळ विकास प्रकल्पांचाही समावेश आहे.
Image credit: PTI
भंडारा–गडचिरोली, नागपूर–गोंदिया, नागपूर–चंद्रपूर हे प्रकल्प तातडीने गतीशक्ती पोर्टलवर टाकून अंतिम आराखडा मंजूर करून घेण्याचेही आदेश देण्यात आले.
Image credit: PTI
विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये मोरबे ते कारंजा टप्प्याकरता वन परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला एकत्रित गती देण्यात यावी:CM
Image credit: PTI
वाढवण–इगतपुरी महामार्गासाठी सागरमाला योजनेत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले, तर जालना-नांदेड मार्गाचे सेलूतील भूसंपादन 15 दिवसात पूर्ण करावे:CM
Image credit: PTI
गडचिरोली विमानतळाचा Obstruction Limitation Survey करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवावा:CM
Image credit: PTI
अकोला विमानतळाची धावपट्टी 2400 मीटरपर्यंत वाढवून आधुनिक आणि मोठे विमानतळ उभारावे, असेही निर्देश CM फडणवीस यांनी दिले.
Image credit: PTI
सर्व 11 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या 53,354 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यक तरतूदही केली जावी,असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आणखी वाचा
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल