T-20 टीमसाठी इंडियाचा नवा कॅप्टन कोण? तिघांचे नाव चर्चेत 

Edited by Harshada J S Image credit: Ꮪhubman Gill Instagram

T20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया सध्या T20 फॉर्मेटसाठी नव्या कॅप्टनच्या शोधात आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानिमित्ताने याची सुरुवात झालीय. 

Image credit: Ꮪhubman Gill Instagram

झिम्बाब्वे दौऱ्यात स्टार बॅट्समन शुभमन गिलकडे कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

Image credit: Ꮪhubman Gill Instagram

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टनपद भूषवणाऱ्या शुभमन गिलने खास रेकॉर्ड केलाय. त्याने 5 मॅचमध्ये 170 धावा केल्या आहेत.

Image credit: Ꮪhubman Gill Instagram

शुभमनच्या नव्या रेकॉर्डमुळे त्याचे नाव विराट कोहली व रोहित शर्मासह एका खास यादीमध्ये जोडले गेले आहे.

Image credit: Ꮪhubman Gill Instagram

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्त जाहीर केल्यानंतर T20 फॉर्मेटसाठी नवा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.

Image credit: Hardik Pandya Instagram

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नावाचाही शर्यतीत समावेश असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Rishabh Pant Instagram

झिम्बाब्वे दौरा यशस्वी झाल्याने मॅनेजमेंट शुभमन गिलच्या नावाचाही विचार करू शकतात. 

Image credit: Ꮪhubman Gill Instagram

आणखी वाचा

गौतम गंभीरची पत्नी हिरोईनपेक्षाही दिसते सुंदर PHOTOS

marathi.ndtv.com