सुकलेल्या तुळशीचा उपाय, आर्थिक संकटांचा होईल खात्मा

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते, पण हे रोप सुकल्यास ते अशुभ मानले जाते.

Image credit: Canva

सुकलेले रोप लक्ष्मीमातेचे नाराज झाल्याचा इशारा समजला जातो. म्हणून तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते. 

Image credit: Canva

काही लोक तुळशीचे रोप सुकल्यानंतर फेकून देतात, ही क्रिया धार्मिक मान्यतेनुसार चुकीची असल्याचे म्हटले जाते. 

Image credit: Canva

तुळशीचे रोप सुकल्यानंतर त्यापासून कित्येक उपाय करुन लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवला जाऊ शकतो.

Image credit: Canva

तुळशीच्या रोपाच्या सुकलेल्या देठाचे सात भाग करा आणि त्यावर पांढरा धागा बांधून शुद्ध तुपामध्ये भिजवा. 

Image credit: Canva

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर देठाचा दिवा प्रज्वलित करुन पूजाअर्चना करावी. यामुळे आर्थिक संकटे दूर होऊ शकते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

तुळशीच्या सुकलेल्या देठाचा दिवा प्रज्वलित केल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

या दिव्यामुळे रोगांपासूनही मुक्तता मिळू शकते. यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते, असेही म्हणतात.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Nautapa 2025: जीवघेणा नवतपा कधीपासून सुरू होत आहे?

marathi.ndtv.com