रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन केल्यास कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता आणि पचनसंस्थेचे कार्यही सुधारते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीराच्या क्रिया योग्य पद्धतीने पार पडण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो.
Image credit: Canva
पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यास त्वचेला ओलावा मिळतो. कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन सुरकुत्याही कमी होतील.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो, किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
जास्वंदाचा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com