जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva नियमित पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीराचे कित्येक समस्यांपासून संरक्षण होते.
Image credit: Canva पण जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credit: Canva जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva जेवणानंतर पाणी प्यायल्यास शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होत नाही.
Image credit: Canva जेवणानंतर पाणी प्यायल्यास अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते.
Image credit: Canva आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी जेवणानंतर कमीत कमी 45 मिनिटांनंतर पाणी प्यावे.
Image credit: Canva तसेच दिवसभरात कमीत कमी सात-आठ ग्लास पाणी प्यावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Banana Side Effects: या चार लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये, कारण...
marathi.ndtv.com