जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीराचे कित्येक समस्यांपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

पण जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

जेवणानंतर पाणी प्यायल्यास शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होत नाही. 

Image credit: Canva

जेवणानंतर पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते. 

Image credit: Canva

आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी जेवणानंतर कमीत कमी 45 मिनिटांनंतर पाणी प्यावे. 

Image credit: Canva

तसेच दिवसभरात कमीत कमी सात-आठ ग्लास पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Banana Side Effects: या चार लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये, कारण...

marathi.ndtv.com