उन्हाळ्यात या पाण्याचा करा वापर, घामोळे-मुरुमांपासून मिळेल सुटका

Edited by Harshada J S Image credit: Canva

उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. 

Image credit: Canva

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे घामोळे-मुरुमांचा त्रास कमी होईल. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे सोरायसिस-एक्झिमा यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे त्वचेचे संरक्षण होते. त्वचेवरील फोड-पुरळ कमी होतील. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळ कमी होऊन शरीराला थंडावा मिळू शकतो. 

Image credit: Canva

कडुलिंबामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर आतील बाजूनं स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

केसांमधील कोंडा तसेच स्कॅल्प इंफेक्शनपासूनही सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

नियमित कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पांढऱ्या रंगाचा ज्युस प्यायल्यास त्वचेवर येईल चमक आणि वजनही होईल कमी

marathi.ndtv.com