टीम इंडियाचा हेड कोच टेस्ट सीरिज सोडून परतला मायदेशी, कारण...
Edited by Harshada J S
Image credit: IANS
भारत-इंग्लंडदरम्यान 20 जूनपासून टेस्ट सीरिज सुरू होणार आहे.
Image credit: IANS
टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झालीय, पण हेड कोच गौतम गंभीर भारतात परतलाय.
Image credit: PTI
सीरिजपूर्वीच गौतम गंभीरला त्याच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली, यामुळे तो तातडीने मायदेशी परतला.
Image credit: ANI
आई आजारी असल्याने गौतम गंभीर भारतात परतल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: ANI
गौतमच्या अनुपस्थितीत बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, असिस्टंट कोच, फिल्डिंग कोच टीम इंडियाला मदत करतील.
Image credit: ANI
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही टेस्ट सीरिज खेळणार आहे.
Image credit: PTI
रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यासारख्या अनुभवी खेळाडूंची यावेळेस उणीव भासणार आहे.
Image credit: PTI
टीम इंडिया 2007रोजी इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती.
Image credit: PTI
आणखी वाचा
रात्री पायांना नारळाचे तेल लावण्याचे 6 जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com