टीम इंडियाचा हेड कोच टेस्ट सीरिज सोडून परतला मायदेशी, कारण... 

Edited by Harshada J S Image credit: IANS

भारत-इंग्लंडदरम्यान 20 जूनपासून टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. 

Image credit: IANS

टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झालीय, पण हेड कोच गौतम गंभीर भारतात परतलाय. 

Image credit: PTI

सीरिजपूर्वीच गौतम गंभीरला त्याच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली, यामुळे तो तातडीने मायदेशी परतला. 

Image credit: ANI

आई आजारी असल्याने गौतम गंभीर भारतात परतल्याचे म्हटलं जातंय.

Image credit: ANI

गौतमच्या अनुपस्थितीत बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, असिस्टंट कोच, फिल्डिंग कोच टीम इंडियाला मदत करतील. 

Image credit: ANI

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही टेस्ट सीरिज खेळणार आहे.

Image credit: PTI

रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यासारख्या अनुभवी खेळाडूंची यावेळेस उणीव भासणार आहे.

Image credit: PTI

टीम इंडिया 2007रोजी इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. 

Image credit: PTI

आणखी वाचा

 रात्री पायांना नारळाचे तेल लावण्याचे 6 जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com