युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा संसार हरियाणा-मुंबई वादामुळे मोडला?
Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta Image credit: Dhanashree Verma Insta युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा संसार नेमके कोणत्या कारणामुळे मोडला, यामागील ठोस कारण समोर आलेले नाही.
Image credit: Dhanashree Verma Insta पण संसार मोडण्यामागे नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज लावतानाही दिसत आहेत.
Image credit: Dhanashree Verma Insta मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई-हरियाणा वादामुळे चहल-धनश्रीचा संसार मोडल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Dhanashree Verma Insta युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पूर्णतः भिन्न स्वभावाचे आहेत.
Image credit: Dhanashree Verma Insta स्वभाव न जुळल्याने त्यांचे फारसे पटले नव्हते, असे म्हटलं जातंय.
Image credit: Dhanashree Verma Insta युजवेंद्रने हरियाणाहून मुंबईमध्ये स्थायिक व्हावे, असे अचानक धनश्रीला वाटू लागल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Dhanashree Verma Insta हरियाणातून बाहेर पडायचं नाही या निर्णयावर चहल ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Image credit: Varinder Chawla दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा 20 मार्चला कोर्टाने घटस्फोट मंजूर केला.
तब्बल अडीच वर्षांपूर्वीच धनश्री-चहल एकमेकांपासून दूर राहत होते, अशीही माहिती समोर आलीय.
Image credit: Varinder Chawla आणखी वाचा
विराट कोहलीसारखं फिट व्हायचंय, मग फॉलो करा त्याच्या या सवयी
marathi.ndtv.com