गेटवे ऑफ इंडिया का आणि कोणी बांधले?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
Image credit: Canva
पण गेटवे ऑफ इंडिया हे कोणी आणि का बांधले? हे तुम्हाला माहिती आहे का...
Image credit: Canva
1911मध्ये ब्रिटनचा राजा जॉर्ज V व राणी मेरी कॉम भारत यात्रेवर होते. त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचे निर्माण करण्यात आले.
Image credit: Canva
राजा जॉर्ज V आणि राणी मेरी भारतामध्ये येणारे ब्रिटिश साम्राज्यातील पहिले राजा-राणी होते.
Image credit: Canva
पण ते भारतात येईपर्यंत गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती झाली नव्हती. यादरम्यान राजा-राणीला गेटवे ऑफ इंडियाचे कार्डबोर्डचे मॉडेल दाखवण्यात आले.
Image credit: Canva
31 मार्च 1913 रोजी गेटवे ऑफ इंडियाचे तत्कालिन राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
Image credit: Canva
4 डिसेंबर 1924 रोजी गेटवे ऑफ इंडियाचे लोकार्पण करण्यात आले.
Image credit: Canva
स्कॉटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेटने गेटवे ऑफ इंडियाचे डिझाइन तयार केले.
Image credit: Canva
आणखी वाचा
प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिराची इतक्या कोटींमध्ये होणार डागडुजी
marathi.ndtv.com