भाजीपाल्याची आवक घटली, दर वाढण्याची शक्यता

Edited by Harshada J S  Image credit: Canva
18/04/2024

नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा पावसाची कमतरता तसेच अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

Image credit: Canva 18/04/2024

नैसर्गिक संकटामुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

Image credit: Canva
18/04/2024

सध्या टोमॅटो 20 रुपये किलो, बटाटे-मिरचीची 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे. 

Image credit: Canva
18/04/2024

येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Image credit: Canva
18/04/2024

महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडू शकते. 

Image credit: Canva
18/04/2024

नंदुरबारमध्ये भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Image credit: Canva
18/04/2024

पण यंदा नैसर्गिक संकटांमुळे भाजीपाल्याची लागवड कमी झाल्याने आवक घटण्याची शक्यता आहे. 

Image credit: Canva
18/04/2024

आणखी वाचा

कणिक मळताना करताय या चुका? होतील दुष्परिणाम

18/04/2024
marathi.ndtv.com