भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील कोणती 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं 7 मे रोजी (2025) उद्ध्वस्त केली.
Image credit: PTI
या सर्जिकल स्ट्राइकमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: PTI
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील कोणकोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय, जाणून घेऊया...
Image credit: PTI
मुजफ्फराबाद: पाकिस्तानात 30 किलोमीटर अंतर आतमध्ये असलेल्या या ठिकाणावरील सवाई नला कॅम्प आणि सैयदना बिलाल कॅम्प उडवण्यात आली.
Image credit: PTI
कोटली: पीओकेजवळ असणाऱ्या गुलपूर आणि अब्बास कॅम्पवर हल्ला करण्यात आला.
Image credit: PTI
भिम्बेर येथील बरनला कॅम्प भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
Image credit: PTI
बहावलपूर: पाकिस्तानात 100 किलोमीटर अंतर आतमध्ये असणारे हे कॅम्प उडवण्यात आलंय.
Image credit: PTI
मुरीदके: पाकिस्तानात 30 किलोमीटर अंतर आतमध्ये असणाऱ्या मुरीदके कॅम्पही दहशतवाद्यांनी उडवले.
Image credit: PTI
पीओकेपासून सरजल हे आठ किलोमीटर अंतर आतमध्ये आहे, यावरही निशाणा साधण्यात आला.
Image credit: PTI
पीओकेपासून 15 किलोमीटर अंतर आतमध्ये असणाऱ्या मेहमूना जोया कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आले.
Image credit: PTI
उद्ध्वस्त करण्यात आलेले कॅम्प जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे होते.
आणखी वाचा
ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी दिले? PM मोदींशी काय आहे कनेक्शन
marathi.ndtv.com