पती मित्रांसोबत फिरायला गेला,पत्नीसोबत झाले भांडण; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल 

Edited by Harshada J S  Image credit: Canva
09/07/2024

पतीने फिरायला नेले नाही, याचा राग मनामध्ये ठेवून एका महिलेने अतिशय धक्कादायक कृत्य केले. 

Image credit: Canva 09/07/2024  सर्व फोटो प्रतिकात्मक 

मनीषा राजड (वय 23 वर्षे) असे या महिलेचे नाव असून तिने रागाच्या भरात  स्वतःच्या साडेचार वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केली.

09/07/2024 Image credit: Canva

यानंतर महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यामध्ये घडली आहे. 

09/07/2024 Image credit: Canva

मनीषाचा पती जयेश राजड हा मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असल्याने तो नेहमीच घराबाहेर असतो. 

09/07/2024 Image credit: Canva

पावसाळा सुरू होताच बोटी किनाऱ्यावर लागल्याने जयेश आपल्या घरी परतला. पण शनिवारी (6 जुलै) तो आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला. 

09/07/2024 Image credit: Canva

मनीषा-जयेशमध्ये यावरून वाद झाला. अन् रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले. 

09/07/2024 Image credit: Canva

शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करण्यास सुरुवात केली. 

09/07/2024 Image credit: Canva

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

09/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणी का ठेवले जाते?

marathi.ndtv.com