Purnima Vrat Importance: पौर्णिमेचा उपवास करण्याचे महत्त्व
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्राचे दर्शन घडते,
यामुळे वातावरणात शांतता निर्माण होते.
Image credit: Canva
पौर्णिमेचा उपवास केल्यास
मनाला शांतता लाभते.
Image credit: Canva
पौर्णिमेचा उपवास ठेवल्यास जुने पाप दूर होण्यास मदत मिळते, असे मानले जाते.
Image credit: Canva
कुटुंबामध्ये सुख आणि प्रेम
टिकून राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्यास धनसंपत्तीमध्ये वाढ होते, असेही म्हणतात.
Image credit: Canva
पौर्णिमेच्या दिवशी दान केल्यास
चांगल्या कर्माचे फळ मिळते,
असेही मानतात.
Image credit: Canva
पौर्णिमेच्या उपवासामुळे मन आणि
शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पटापट वजन कमी करायचंय? मग सकाळी उठल्यानंतर ही 7 कामं कराच
marathi.ndtv.com