आनंदाश्रू, भावुक क्षण.. अन् विरुष्काने उचलली IPL ट्रॉफी PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

IPLच्या 18 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीच्या टीमने म्हणजे RBCने पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली.

Image credit: PTI

शेवटच्या ओव्हर्सदरम्यान विराट कोहली प्रचंड भावुक झाला. 

Image credit: PTI

विजयाचा क्षण पाहताना विराट कोहली इतका भारावून गेला की त्याला अश्रू रोखणे जमलं नाही. 

Image credit: PTI

विराटच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते देखील भावुक झाले. 

Image credit: PTI

विजय निश्चित असल्याचे लक्षात आल्यानंतर विराटला अश्रू अनावर झाले.

Image credit: PTI

स्टेडिअममध्ये केवळ आरसीबी, विराट कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू होता. 

Image credit: PTI

18 वर्षात पहिल्यांदा मिळालेल्या यशाचा आनंद विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 

Image credit: PTI

RCBने पहिल्यांदा IPL जिंकल्याचा आनंद विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत साजरा केला. 

Image credit: PTI

दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आपण पाहू शकता. 

Image credit: PTI

अखेर 18 नंबरच्या जर्सीचा 18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. 

एका महान खेळाडूसाठी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या टीमसाठी हा सर्वात भावनिक क्षण होता.

Image credit: PTI
Image credit: PTI

IPLचा एकमेव किताब विराट कोहलीच्या नावे नोंदवला गेला नव्हता, तेही स्वप्न 3 जूनला पूर्ण झालं.

Image credit: PTI

2011मध्ये विराट कोहली RCBचा कॅप्टन झाला होता. 

Image credit: PTI

22व्या वर्षी विराटला इतकी मोठी जबाबदारी मिळाली.

Image credit: PTI

बंगळुरुतील क्रिकेटप्रेमींसोबत विराटचे नाते अधिक मजबूत होत गेले. 

Image credit: PTI

कोहलीच्याच करिष्म्यामुळे बंगळुरूतील प्रत्येक क्रिकेटप्रेमी देखील RCB टीमशी एकनिष्ठ राहिला.

Image credit: PTI

विराटच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न कायम दिसत होते, ते म्हणजे RCBसाठी आयपीएल जिंकणे आणि ते ते पूर्णही झालं. 

Image credit: PTI

या दशकातील क्रिकेटच्या सर्वात मोठ्या 'शोमॅन'ने अखेर IPLचा मुकुट जिंकला. 

Image credit: PTI

क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम नोंदवणाऱ्या कोहलीसह जगभरातील RCBचे चाहतेही हा क्षण विसरणार नाहीत.

आणखी वाचा

PM मोदी आणि वैभव सूर्यवंशीची भेट, पाया पडून घेतले आशीर्वाद PHOTOS

marathi.ndtv.com