आनंदाश्रू, भावुक क्षण.. अन् विरुष्काने उचलली IPL ट्रॉफी PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI IPLच्या 18 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीच्या टीमने म्हणजे RBCने पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली.
Image credit: PTI शेवटच्या ओव्हर्सदरम्यान विराट कोहली प्रचंड भावुक झाला.
Image credit: PTI विजयाचा क्षण पाहताना विराट कोहली इतका भारावून गेला की त्याला अश्रू रोखणे जमलं नाही.
Image credit: PTI विराटच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते देखील भावुक झाले.
Image credit: PTI विजय निश्चित असल्याचे लक्षात आल्यानंतर विराटला अश्रू अनावर झाले.
Image credit: PTI स्टेडिअममध्ये केवळ आरसीबी, विराट कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू होता.
Image credit: PTI 18 वर्षात पहिल्यांदा मिळालेल्या यशाचा आनंद विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
Image credit: PTI RCBने पहिल्यांदा IPL जिंकल्याचा आनंद विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत साजरा केला.
Image credit: PTI दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आपण पाहू शकता.
Image credit: PTI अखेर 18 नंबरच्या जर्सीचा 18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.
एका महान खेळाडूसाठी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या टीमसाठी हा सर्वात भावनिक क्षण होता.
Image credit: PTI Image credit: PTI IPLचा एकमेव किताब विराट कोहलीच्या नावे नोंदवला गेला नव्हता, तेही स्वप्न 3 जूनला पूर्ण झालं.
Image credit: PTI 2011मध्ये विराट कोहली RCBचा कॅप्टन झाला होता.
Image credit: PTI 22व्या वर्षी विराटला इतकी मोठी जबाबदारी मिळाली.
Image credit: PTI बंगळुरुतील क्रिकेटप्रेमींसोबत विराटचे नाते अधिक मजबूत होत गेले.
Image credit: PTI कोहलीच्याच करिष्म्यामुळे बंगळुरूतील प्रत्येक क्रिकेटप्रेमी देखील RCB टीमशी एकनिष्ठ राहिला.
Image credit: PTI विराटच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न कायम दिसत होते, ते म्हणजे RCBसाठी आयपीएल जिंकणे आणि ते ते पूर्णही झालं.
Image credit: PTI या दशकातील क्रिकेटच्या सर्वात मोठ्या 'शोमॅन'ने अखेर IPLचा मुकुट जिंकला.
Image credit: PTI क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम नोंदवणाऱ्या कोहलीसह जगभरातील RCBचे चाहतेही हा क्षण विसरणार नाहीत.
आणखी वाचा
PM मोदी आणि वैभव सूर्यवंशीची भेट, पाया पडून घेतले आशीर्वाद PHOTOS
marathi.ndtv.com