उरलेल्या अन्नाचे काय करावे? प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला उपाय केल्यास मिळेल पुण्य
Image credit: Canva Edited by Harshada J S ताटामध्ये घेतलेले अन्न बहुतांश लोक पूर्ण खात नाहीत. यामुळे अन्नाचा अपव्यय आणि अपमानही होतो.
Image credit: Canva उरलेल्या अन्नाचे नेमके काय करावे, याबाबत प्रेमानंद महाराजांनी उपाय सांगितलाय.
Image credit: Canva प्रेमानंद महाराज म्हणाले की, ताटामध्ये किंवा एकूणच तयार केलेला स्वयंपाक उरला तर कोणताही गुन्हा नाहीय.
Image credit: Canva उरलेले अन्न एखाद्या व्यक्तीला देण्याऐवजी तुम्ही पशुपक्ष्यांना खायला देऊ शकता.
Image credit: Canva घराच्या छतावर तुम्ही उरलेले अन्न पक्ष्यांसाठी ठेवू शकता, यामुळे पुण्य लाभेल.
Image credit: Canva अन्न म्हणजे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद.
Image credit: Canva त्यामुळे अन्न कचऱ्याच्या डब्या फेकण्याऐवजी पशुपक्ष्यांना खायला द्यावे.
Image credit: Canva शास्त्रांनुसार ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो, तेथे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मीमाता राहत नाही.
Image credit: Canva ताटामध्ये अन्न उरल्यास काळजी करू नका, प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला उपाय करावा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सात्विक आहाराचे सेवन करण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com