तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली? सतीश राजवाडे म्हणाला...
Edited by Harshada J S
Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta
अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्रीने मालिका सोडण्यामागील कारण देखील सांगितले नाही.
Image credit: Satish Rajwade Insta
स्टार प्रवाह चॅनेलचे कंटेंट आणि प्रोग्रामिंग प्रमुख सतीश राजवाडेला याबाबत विचारले असता, त्याने काय सांगितले? जाणून घेऊया...
Image credit: Satish Rajwade Insta
तेजश्री ही फार अप्रतिम कलाकार आहे आणि खूप जुनी मैत्रीण आहे : सतीश राजवाडे
Image credit: Tejashri Pradhan Insta
प्रत्येकाची स्वतःची काही कारणं असू शकतात आणि आम्ही सर्व प्रोफेशन आहोत : सतीश राजवाडे
Image credit: Tejashri Pradhan Insta
पुढे कधी संधी मिळाली तर एकत्र काम करू : सतीश राजवाडे
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्रीने मालिका का सोडली याचे कारण मला माहिती नाही : सतीश राजवाडे
Image credit: Tejashri Pradhan Insta
नेमके काय घडले हे मला माहिती नाही, मला समजलं की तुम्हाला सांगेन,असे सतीशने 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Image credit: Tejashri Pradhan Insta
प्रेमाची गोष्ट मालिकेतील तेजश्री प्रधानच्या मुक्ता या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत होते.
आणखी वाचा
तमन्ना भाटियाला विजय वर्मासोबत लग्न करायचं होते?
marathi.ndtv.com