Sea Water Facts: समुद्राचे पाणी खारट का असते?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

अथांग समुद्राचे पाणी खारट का असते? याचा कधी विचार केलाय...जाणून घेऊया यामागील कारण...

Image credit: Canva

समुद्राचे पाणी खारट असण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाऊस. 

Image credit: Canva

कारण पावसाचे पाणी मोठमोठ्या खडकांवर आणि माती म्हणजे जमिनीवर पडते. 

Image credit: Canva

खडकांमध्ये सोडिअम, क्लोराइड, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम यासारख्या खनिजांसह मिठाचा समावेश असतो. 

Image credit: Canva

ही सर्व खनिजे आणि मीठ पावसाच्या पाण्यासह समुद्राला जाऊन मिळतात. 

Image credit: Canva

समुद्राच्या तळाशी हे मीठ जमा होऊन राहते.

Image credit: Canva

समुद्राचे पाणी खारट असण्यामागील हे एक कारण आहे.

Image credit: Canva

सोडिअम आणि क्लोराइड या दोन्ही प्रकारच्या मीठाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी उद्रेक आणि हायड्रोथर्मल वेंट्स (गरम पाणी) देखील खनिजांचे उत्सर्जन करतात, यामुळेही समुद्रात मिठाचे प्रमाण वाढते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Nautapa 2025: जीवघेणा नवतपा कधीपासून सुरू होत आहे?

marathi.ndtv.com