सकाळची सुरुवात मिठाचे पाणी पिऊन का करावी? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
Edited by Harshada J S
Image credit: Canva
हिवाळा असो किंवा उन्हाळा, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास कित्येक आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
हिवाळ्यातही शरीर हायड्रेट कसे ठेवावे? याबाबत न्युट्रिशनिस्ट-फिटनेस कोच वंशिका यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
हिवाळ्यात तहान कमी लागते. तरीही नियमित किमान 2.5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
वंशिका यांच्या माहितीनुसार, दिवसाची सुरुवात 500ml पाणी पिऊन करावी. पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकल्यास उत्तम.
Image credit: Canva
पाण्यात सैंधव मीठ मिक्स केल्यास त्यातील खनिजे अधिक वाढतात.
Image credit: Canva
याव्यतिरिक्त हिवाळ्यात हर्बल टीचाही डाएटमध्ये समावेश करावा.
Image credit: Canva
कॅफिनयुक्त पेय आणि मद्यपान नियंत्रणात करावे, कारण डिहायड्रेशन वाढते.
Image credit: Canva
संत्रे, सफरचंद, पालक, काकडी इत्यादी पाणीयुक्त फळे-भाज्यांचे सेवन करावे.
Image credit: Canva
मीठयुक्त पाणी ग्लासऐवजी बॉटलमध्ये तयार करावे आणि हळूहळू प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम
marathi.ndtv.com