सकाळची सुरुवात मिठाचे पाणी पिऊन का करावी? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळा असो किंवा उन्हाळा, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास कित्येक आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

हिवाळ्यातही शरीर हायड्रेट कसे ठेवावे? याबाबत न्युट्रिशनिस्ट-फिटनेस कोच वंशिका यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

हिवाळ्यात तहान कमी लागते. तरीही नियमित किमान 2.5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

वंशिका यांच्या माहितीनुसार, दिवसाची सुरुवात 500ml पाणी पिऊन करावी. पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकल्यास उत्तम. 

Image credit: Canva

पाण्यात सैंधव मीठ मिक्स केल्यास त्यातील खनिजे अधिक वाढतात. 

Image credit: Canva

 याव्यतिरिक्त हिवाळ्यात हर्बल टीचाही डाएटमध्ये समावेश करावा.

Image credit: Canva

कॅफिनयुक्त पेय आणि मद्यपान नियंत्रणात करावे, कारण डिहायड्रेशन वाढते. 

Image credit: Canva

संत्रे, सफरचंद, पालक, काकडी इत्यादी पाणीयुक्त फळे-भाज्यांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

मीठयुक्त पाणी ग्लासऐवजी बॉटलमध्ये तयार करावे आणि हळूहळू प्यावे. 

Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम

marathi.ndtv.com