Water Shortage In Maharashtra
- All
- बातम्या
-
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?
- Monday May 5, 2025
- Written by NDTV News Desk
Nandurbar Water Crisis News: जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis News: टँकर संपावर BMCने काढला तोडगा, पोलीस सुरक्षाकवचात पार पडणार मोठे ऑपरेशन
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Water Crisis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईतील पाणीबाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Water Crises : राज्यातील टँकरचा आकडा 200 पार; राज्यातील 784 गावं-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
- Wednesday April 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Water Crises in Maharashtra : राज्यातील 2 हजार 599 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात 43.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
शासन दरबारी कागदोपत्री टँकर सेवा आहे. पण ते पाणी सर्वांनाच पुरते का? हा खरा प्रश्न आहे. एप्रिल महीना सुरू आहे. आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिन्यात काय स्थिती होईल हा विचार करूनच मोखाड्या सारख्या दुर्गम तालुक्यातील लोक धास्तावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?
- Monday May 5, 2025
- Written by NDTV News Desk
Nandurbar Water Crisis News: जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis News: टँकर संपावर BMCने काढला तोडगा, पोलीस सुरक्षाकवचात पार पडणार मोठे ऑपरेशन
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Water Crisis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईतील पाणीबाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Water Crises : राज्यातील टँकरचा आकडा 200 पार; राज्यातील 784 गावं-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
- Wednesday April 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Water Crises in Maharashtra : राज्यातील 2 हजार 599 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात 43.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
शासन दरबारी कागदोपत्री टँकर सेवा आहे. पण ते पाणी सर्वांनाच पुरते का? हा खरा प्रश्न आहे. एप्रिल महीना सुरू आहे. आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिन्यात काय स्थिती होईल हा विचार करूनच मोखाड्या सारख्या दुर्गम तालुक्यातील लोक धास्तावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.
-
marathi.ndtv.com