Ashadhi Ekadashi| महापूजेनंतर फडणवीसांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला काय घातलं साकडं?

विठ्ठल पुजेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा जनतेशी संवाद साधलाय.पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंना फडणवीसांनी टोला लगावलाय.'दुर्बुद्धी सुचली त्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं''विरोधकांनी सन्मार्गाने चालावं ही प्रार्थना'.

संबंधित व्हिडीओ